जो नाही राहिला महाराष्ट्राचा,
तो काय होणार मराठी माणसांचा..........
मनसेचा झेंडा फडकला,
पिंजऱ्यात वाघ अडकला...
मुंबई आहे मराठी माणसाची,
नाही कोणाच्या बापाची..........
ज्यानी लावली महाराष्ट्राची वाट,
ते काय आणणार नविन पहाट.....
सत्तेसाठी सातशे साठ........
महाराष्ट्रासाठी एकच मराठी ह्रदय सम्राट..... राजसाहेब ठाकरे....
मराठी माणसामध्ये केली भैयांची भिंत निर्माण,
हेच का तुमचे हिंदुत्वाचे पुराण......
जो आयुष्यभर राहिला अनपड गवार,
तो काय करणार "मराठी द्रोहिंवर" 'प्रहार'?
ज्याला आहे भैयांनवर प्रेम,
तो काय करणार मराठीवर सप्रेम....
ज्याने ऐकले छट्पूजेत भैयांचे गीत,
तो काय करणार मराठ्यांचे हीत?
सदध्याच्या सुधारलेल्या राजकारणाला 'राज'कारण आहे!
आता फ़क्त महाराष्ट्रात "मराठी" करनच आहे!!!
राजसाहेब अंगार आहेत,
बाकी सगळे भंगार आहेत!
No comments:
Post a Comment