Tuesday, March 17, 2009

marathi kavita

रस्ता जरी कठिन असला तरी त्याच्या पर्यंत जन्याशाठी मन अधीर असते
अणि तो भेटताच तो रस्ता फुलांचा गालीच वाटतो
जगण्याला मग एक नविन दिशा मिलते
हसताना मग गालात एक सुन्दर खली पड़ते
अणि त्या खलित त्याचे हसू असते
अणि मग जीवन सुन्दर होते

No comments:

Post a Comment