Tuesday, May 26, 2009

विरह

विरह आणि प्रेमाचे अतुट नाते असते

म्हणून ते जरा जपून करायचे असते

होत नाहि प्रत्येकाचा शेवट गोड , म्हणून

पहिल्यापासुन मन खंबीर करायचे असते.


No comments:

Post a Comment