Sunday, May 17, 2009

किति निष्ठुर पुर्विसारखाच

माझा जराही विचार नाही

जगाला कळो ना कळो

मला कळते ना देतोस

का इतका त्रास तु मनाला

.. मी काय जळत नसेन काय

.. ....................तुझ्याविना

आठवत? वचनं जगण्याच- मरण्याची सोबत

जगलो जरी नाही तरी मरु तर शकतो ना

.... यातना तूलाही ना मलाही

म्हणेल जग कधीतरी

"बर झाल ती दोघही सोबत गेली "

कल्पी जोशी

No comments:

Post a Comment