Friday, May 15, 2009

जगातलं मृत्यूचं प्रमाण वर्गाला समजावून देताना गुरुजी म्हणाले, "माझ्या प्रत्येक श्‍वासागणिक या एकूण जगात एक माणूस मरत असतो."गुरुजींचं हे विधान ऐकून चिंतूनं त्यांना विचारलं, "असं जर आहे, तर गुरुजी तुम्ही श्‍वास घेताचं कशाला?"

No comments:

Post a Comment