मोगर्‍याच्या गजरा मला
तूझ्या ओंजळीत टाकायचाय...
नक्कि गंधाळते कोण?
हेच मला पहायचय..

-
मंदार

आजकाल माझे मन सतत ,
तुझेच चित्र साकारते
त्या चित्रात आपले भविष्य,
रेखाटायला मात्र ते अजून नाकारते ........
ईशान

निवडुंग तर नेहमी आशेवर असते..
त्यालाही कधी कधी जास्त पाण्याची गरज असते..
पाण्याविना जगताना तेही मनात रडत असते..
आणि मग तेच पाणी पिऊन आपले पोट भारत असते..
-प्राग..