राघुरावांकडचा नळ अचानक गळायला लागला.

त्यांनी प्लंबरला फोन करून लगेच यायला सांगीतले त्यावेळेस सकाळचे ११ वाजले होते.

प्लंबर यायला दुपारचे ५ वाजले. त्याच्याकडे राघुराव फारच वैतागुन बघत होते.

प्लंबर म्हणाला,"काय झाले."

"काही नाही. घरात पाणी साठले आहे, तुझी वाट बघता बघता मी पोहणे शिकून घेतले.", राघुराव म्हणाले.