हातावर फोड़ येऊ नए म्हणुन जन्मभर मरमर होते......

झालेल्या फोडला सांभाळताना दमछाक होते.....

फोड़ निवळल्यावर त्याच्या व्रणआकड़े पाहून हळहळ होते....

हाताच्या फोडाची पण जीवनात एक कहानी होते....


आठवतो का तुला तो पिप्मल

वळणावरील आडोशवरचा,

त्या अविस्मरणीय दिवसातील

आपला साथीदार नेहमीचा


आठवतात त्याला ते दिवस

हसण्याचे, रुसन्यचे

डोल्यातील दुसर्‍याच्या

मुग्ढ़ भाव ओळखण्याचे


ऐकव्याशा वाटात त्याच गप्पा

गुलाबी थंडितलय उबदार

रंज़ीम पावसातल्या नि:शब्द

आणि उन्हाळ्यातल्या थंड गार


कधी वाटले फारच तुला

तू न लजता त्याच्याकडे जा

सांगेल तो तुला मेज़ ज़ूरने

नि तू दिलेली जंहभारची सजा


त्या दिवशी तो ही खूप राडला

पण संध्याकाळी मला जा म्हणाला

का टेर म्हणे आपल्यासारख्या दोघांनी

कालेच तिथे आणा-भाका घेतल्या


मात्र तो त्यांची बोलणी.

पूर्वीसारखा ऐकत नाही.

मला म्हणट कसा.

दुसरा धक्का आता सोसणर नाही.


किती येतील किती जातील.

तो पिंपल त्यांना कावेआड घेईल.

पण पहिला धक्का मात्र त्याला.

कायमचा सालात राहील.


अगदी मला सलतोय ना तसाच! .

कळतय मला खरच मी चुकतोय

तरी ती मला सोडवत नाही

काय करू बरोबर वागून

त्या मार्गावरून तू भेटत नाहीस

■════════■•◊◊◊•गीत•◊◊◊•■════════■


क्षणभर हासूनही,

क्षणभर नवीन नाती सहज जूळतात...

मात्रा दीर्घकाळ संवाद नसूनही,

जुनी नातीच आयुष्यभर सात देतात!!!

खरच का बर झाल ? तू गेलीस ते....

नेहमीच म्हणतो जरी

कळ माझी मलाच कळते

उपाय नाहीच आता

"बर झाल तू गेलीस ते"


oceanheal

विसरलास मला हे खर का मानू मी

विसरला असतास तर माझ्या ह्रुदयात



तुझी स्पन्दण नसती ऐकली मी



हे मात्र खर आहे ..तु तीळ तीळ तुटतोय माझ्यासाठी

आणी उगाच कारे आव आणतोस

आणि म्हणतोस,



"बर झाल तु गेलिस ते"!



कल्पी जोशी १५/०५/२००९

इथे जन्मतच सर्व नाती जुळतत

कुणी काका,कुणी मामा आपोआप बनतात

याला अपवाद मैत्रीचे नात

ते सर्व जन स्वतहच शोधतात

तू असताना नि नसताना

जाणणयाचा नि जाणवणयाचा

कळतोय अर्थ आता


दुरावा तुझा कधीच नव्हता

धुमसतोय जसा मी तुझ्यात

अजुनही तू तशीच अंगागात धुमसते


"बर झाल तू गेलीस ते "


,oceanheal

एखाद्या संध्याकाळी कातरवेळी खूप एकाकी वाटत..

तुज्या आठवणित मन भरून जात

अणि वेड मन सतत एकाच प्रश्न विचारत

खरच का बर जाला? तू गेलीस ते....



Anagha

साहित्य -१ १/२ कप बासमती तांदुळ ३० मिनिट भिजवुन ठेवावेत२०० ग्रॅम बटाटे सालं काढुन चिरलेले२०० ग्रॅम गाजरं सालं काढुन चिरलेली५० ग्रॅम काजु५० ग्रॅम बदाम भिजवुन सालं काढलेले२५ ग्रॅम बेदाणे१०० ग्रॅम कांदा बारीक चिरलेला४ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या१ टी. स्पून आलं पेस्ट१ टी. स्पून लसूण पेस्ट१/२ टी स्पून हळद१ टी स्पून ति़खट१ कप दही१ टी स्पून केशर२ टी स्पून दुध१/३ कप पुदिन्याची पानं बारीक चिरुन१/३ कप कोथिंबीर बारीक चिरुन६ हिरवे वेलदोडे६ लवंग१ दालचिनी३ तमाल पत्र१२० ग्रॅम तुपमिठ चविनुसारगुलाब पाणी गरजेनुसारभिजवलेली कणिक बिर्याणीचं भांडं सील करायला


कृती

१. भिजवुन ठेवलेले तांदुळ एका भांड्यात घेऊन त्यात ३ कप पाणी टाका. त्यात ३ वेलदोडे, ३ लवंगा,दालचिनीचे २ तुकडे, आणि १ तमालपत्र टाका आणि भात पुर्ण शिजवुन घ्या. जास्तीचं पाणी काढुन टाका आणि झालेला भात बाजुला ठेवा.


२.दही व्यवस्थीत फेटुन घ्या आणि त्याचे २ भाग बनवा.


३.केशर पाण्यात भिजवुन घ्या आणि दह्याच्या एका भागात घाला.


४.एका पॅन मध्ये तुप गरम करुन त्यात उरलेला खडा मसाला घाला आणि मध्यम आचेवर तडतडेपर्यंत परता.


५.बारीक चिरलेला कांदा घालुन तो सोनेरी रंग येईपर्यंत परता. नंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं - लसुण पेस्ट घाला आणि १ मिनिट परतुन घ्या. त्यात हळद, तिखट आणि सर्व भाज्या घालुन व्यवस्थीत परतुन घ्या.


६. यात दह्याच्या दुसरा भाग व २/३ कप पाणी घालुन उकळी येईपर्यंत ठेवा. भाज्या पुर्ण पणे शिजवुन घ्या.


७. भाज्या शिजल्या की त्यात काजु, बदाम,बेदाणे घाला.


८. यात केशर घातलेल्या दह्याचा थोडा भाग, पुदिना आणि कोथिंबीर घाला.


९.मग त्यावर निम्मा भात घाला आणि पुन्हा त्यावर दह्याचं मिश्रण, पुदिना आणि कोथिंबीर घाला. यावर पुन्हा एकदा उरलेल्या भाताचा थर द्या व भांडं घट्टं झाकण लावुन बंद करा. वाफ जाऊ नये म्हणुन झाकण कणिक लावुन सील करुन घ्या.


१०. हे भांडं प्री-हिटेड ओवन मध्ये १५-२० मिनिटं ठेवा आणि गरम गरम सर्व करा.

हृदयाच्या ठोक्यांवरच,

माणसाचा देह चालतो.

त्या धडधडीचा आवाज,

खूप कमी हृदयांना कळतो.

© अमोल भारंबे (२००८).


आता हळूच वारा, देतो तुज़ीच चाहूल

आणि मानत पाडते , पहिले तीचेच पाऊल

हे सर्वा कोण करवी, आणि कोणासाठी

जुळून येती, नाजूक रेशीम गाठी



आता मनात माझ्या , तुज़विन काही नाही

पण का मनात तुझ्या या ,माज़ा गंध नाही



कदाचित... बारा ज़ला जुळल्या नाहीत,

त्या रेशीम गाठी,

जर जुळल्या असत्या त्या रेशीम गाठी,

झाल्या असत्या आपल्या भेटी-गाठी,

हा जन्मा नाही तुज़यावर घालवण्या साठी.

Ranjit

तुज्या आठवानितुन बाहेर येण्यासाठी परत तुलाच आठवतो

तू परत येण्यासाठी लाख लाख प्रार्थना करतो

तरीही का मी मनाला समजावतो की

बरं झालं तू गेलीस ते......


अनघा


आयुष्याचा प्रत्येक रंग

हसत हसत तू झेलतोयेस

सांग ना मित्रा या बनावी दुनियेत

इतक विश्वाशु हृदय घेउन कसा जगतोयेस

गीत ५/५/०९


संध्याकाळच्या रंगीत आकाशात जेव्हा दिशा भरकटून जातात
पंख फ़ुटलेली स्मृतीपाखरं
पंख फ़ुटलेली स्मृतीपाखरं

ओठांवर ओठ टेकवताना
भान दुनियेचं ठेवायचं नसतं
तूच तर सांगत असतेस ना, तेव्हा
डोळ्यांनीच डोळ्यांशी बोलायचं असतं

आयुष्यातल्या अशा प्रत्येक संध्याकाळी
वेदनांच्या सावल्या तीव्र लांबू लागतात
तुझ्याच मिठीत येऊन मी मनमुराद रडतो
गाल गोरे तुझेसुद्धा ओले होऊ पाहतात

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

चारचौघांमध्ये आठवणी वाटणं
ही भावनांची गुंतवणूक असते
मयूरपंखी रेशीमगाठी क्षणार्धात जुळून येतात
त्यातच त्यांची सव्याज परतफ़ेड मिळते

रात पुनवेची तारे आटून गेले,
प्याले नजरेचे ओठ चाटून गेले।
लाजता तू पुन्हा तशी गुलाबी,
रंग नभी पंचमी दाटून गेले.

Chakrapani

एकटे पणाचे दु:ख तुला नाही कळणार!!

हेच नेहमी सांगुन तु मला पिळणार?


तुझ्या विना मी एकटा, तुला कधी कळणार?

एकट्यावर प्रेम करायला तु कधी शिकणार?

वाट तुझी पहायची किती, कधी मला कळणार?


आयुष्य असे जगुन मी एकटाच किती झुरणार?


तुला उमगतं ना सारं...

बघ ना मी किती वेडा आहे

तुझा दिवस भेटुनही वाटतो थोडा आहे,

माझे असे नेहमीचेच वागणे

सांग ना मी खरचं वेडा आहे?

हा भेद तु खोलणार नाहीस

तु बोलणार नाही ठाऊक आहे,

हा माझ्यातला बदल समझायचा की?

मी खरचं भावुक आहे.

प्रत्येक क्षण तुला द्यावासा वाटतो

तुझा हात हाती घ्यावासा वाटतो,

तुला समझतयं ना मी काय म्हणतोय

माझ्यातला मी,तुझाच व्हावासा वाटतो!

सांग ना ,तुला समझत ना सारं?

मी वेडा नाही ना?

तुला उमगत ना सारं?

तो रस्ता मला पाहून आज हसला

तो रस्ता मला पाहून आज हसला

म्हणाला प्रेमात बिचारा फ़सला

हो ती हवा आजही तिथेच होती

नेहमी तुझे केस विसकटणारी


तो गाडयाचां गलकाही तिथे होता

रोज तुझ्या माझ्या वादंवर हसणारा

त्या वळणाने मला आवाज दिला खरा

पण आज मी मागे वळून पाहीलच नाही


रोज माझ्यावर हजार नजरा खिळत होत्या

आज कोणी माझ्याकडे पाहीलच नाही

आज किमंत कळाली तुझ्या सोबतीची मला

आज सारखं चुकल्या सारखं वाटत होत


पावले चालत होती पण वाट संपेनाच माझी

आज एक युदध हरल्या सारख वाटत होत

आज सगळ्याच्या मनात प्रश्न होता एकच

रोज दोघं असतात पण आज हा एकच


उत्तर होत जरी एकटाच असलो तरी

तुझ्या आठवणी आहेत माझ्या सोबतीला

पण खरचं कुठेतरी चद्रांचीही गरज

असतेच ना सागराच्या भरती आहोटीला...