महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना’ म्हणजे तरूणाईचे स्पंदन.
युवकांच्या कर्तबगारीला आकार देणे हे `मनविसे’चे प्रमुख ध्येय . तरूण पिढीला दोष देत स्वत:ची शेखी मिरविण्यात काही प्रतिष्ठित नेते धन्यता मानतात म्हणूनच `मनविसे’ने तरूणांना एकत्र आणून त्यांच्या गुणांना संधी देणार्‍या उत्तोमोत्तम कार्यक्रमांची मालिका गुंफली.
महाराष्ट्राच्या उभारणीसाठी विधायक तरूणांचा संच हवाच होता, तो निर्माण करण्याचे धाडस `मनविसे’ने केले.तरूण वर्गाला विकासाच्या नवनवीन वाटा उपलब्ध करूण देण्यासाठी `मनविसे’ सातत्याने राबत आहे. त्या कार्यामागे प्रेरणा आहे तरूणांचे लाडके नेते `राजसाहेब ठाकरे’ यांची. `जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया’ या त्यांच्या एकाच वाक्याने युवकांची मने भारली. तमाम तरूण `मनविसे’च्या झेंडयाखाली एकवटला.
त्यामुळेच १ ऑगस्ट २००६ म्हणजेच लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी दिनी `मनविसे’ या लोकमान्य विद्यार्थी संघटनेची स्थापना करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आदित्य राजन शिरोडकर आणि सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली अर्चित मोहन जयकर यांची. पेशाने वकील असलेले अर्चित जयकर आपल्या कर्तबगारीने संघटनेत लोकप्रिय झाले. आदित्य राजन शिरोडकर यांनी अवघ्या २२ व्या वर्षी संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. गोड स्वभाव आणि संघटन चातुर्यामुळे त्यांनी संघटनेचा पाया मजबूत केला.
शांत, संयमी स्वभाव आणि वेळ पडल्यास आक्रमक रूप धारण करणारे आदित्य शिरोडकर थोडक्या अवधीतच विद्यार्थीप्रिय ठरले. स्वत: विद्यार्थी असल्याने व सर्वांना बरोबर घेऊन मार्ग काढण्याच्या स्वभावामुळे `मनविसे’ महाराष्ट्राच्या कानाकोपेयात जाऊन पोहोचली. काही दिवसांतच आदित्य शिरोडकर व अर्चित जयकर या दोघा तरूणांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढीत `मनविसे’चे पदाधिकारी नेमले व राजसाहेबांच्या विचारांनी भारलेला एक भला मोठा संघच निर्माण केला. काही महिन्यातच या संघाने मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या चार महानगरात `बॉल डान्स्’ ही भव्य स्पर्धा सहजच यशस्वी करून दाखविली. त्यामुळे विद्यार्थी नेतृत्वाच्या क्षितिजावर या `आदित्याचा’ विजय झाला.
बॉल डान्स्, फोकस करीयर फेअर, महाराष्ट्र धर्म या व अशा एकाहून एक सरस कार्यक्रमांची मालिकाच `मनविसे’ने गुंफली.विधायक कार्याची ही श्रुन्खला जोडता जोडता `मनविसे’चा सैनिक डोळसपणे आणि जागरूकपणाने शिक्षण क्षेत्रातील सावळया गोंधळाकडे नजर रोखून होता. एस.एस.सी. परीक्षेतील प्रन पत्रिकांचा गोंधळ साध्या सरळ विद्यार्थ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारे रॅगिंग, कलिना विद्यानगरीत अनिधिकृतपणे उभारलेली झोपडपट्टी आणि विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या राक्षसी शिक्षण संस्था यांना हा सैनिक प्रखरपणे विरोध करत राहिला.
मनविसे ही अन्यायाविरूद्ध लढणारी विद्यार्थी संघटना आहे. अन्याय, अत्याचार, शैक्षणिक भ्रष्टाचार याविरूद्ध `मनविसे’ने आपली वज्रमुठ आवळली आहे. संघटना स्थापन झाल्यापासून अवघ्या दोनच वर्षात भल्याभल्यांना कापरे भरावे असा तिचा नावलौकीक पसरला आहे. `सज्जनांना हात आणि दुर्जनांना लाथ’ हे संघटनेचे ध्येय आहे `भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माथा’ ही संतांची शिकवण `मनविसे’ने अंगिकारली आहे.
संघटना आता आकार घेऊ लागली आहे. मार्गात येणारे अडथळे पार करीत सुसाट वेगाने जाणारे हे वादळ आता थांबणार नाही. निशाण फडकवीत जयघोष करीत हे वादळ पुढेच जाणार . तरूणांच्या लढवय्या राजसाहेबांनी घेतलेला महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा ध्यास पूर्ण होईपर्यंत लढतच राहणार . हाच आमचा व्रतनिचय आहे .
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना(मनविसे) : पुणे कार्यकारिणी
बाबू वागसकर - उपाध्यक्श, महाराष्ट्र (विद्यमान नगरसेवक) - ९४२२०८२८३०
हेमंत बत्ते - पुणे जिल्हाध्यक्श - ९८५००५१६५१
सचिन लांडगे - उपाध्यक्श, पुणे जिल्हा - ९८२२६४४९०९
सचिन चव्हाण - उपाध्याक्श पुणे जिल्हा - ९८५०९९११११
दादासाहेब दराडे - उपाध्याक्श पुणे जिल्हा - ९०५०५७८२६९
सागर खंडागळे - उपाध्याक्श पुणे जिल्हा - ९८२२७६३५७०
रुपालीताई पाटील - उपाध्यक्श,महिला आघाडी - ९२२६४२१६७८

निगडी-प्राधिकरणातील नागरिकांना कळवण्यात येते की,रविवार दिनांक १५ फ़ेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजून ३० मि. मा राजसाहेब ठाकरे व मा. दिपकभाऊ पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
कार्यक्रमाची माहिती :
मा. राजसाहेब ठाकरे : अध्यक्ष
मा.दिपकभाऊ पायगुडे : प्रमुख पाहूणे
मा.बाळासाहेब शेडगे : उद्घाटक
प्रमुख उपस्थिती
१.मा.अशोकरावजी मेहंदळे
२.मा.मनोज साळूंखे
३.Adv.सुनील वाल्हेकर
४.मा.राजाभाऊ पिंजण
५.मा.शशी राजेगावकर
६.मा.नाना कुलकर्णी
७.मा.बाळासाहेब गायकवाड
कार्यक्रमास्थळाचा पत्ता : पुजा गार्डन , सेक्टर २६, छत्रपती शिवाजी जलतरण तलावा मागे , आकुर्डी रेल्वे स्थानका जवळ, निगडी, प्राधिकरण - ४४
शाखा उद्घाटनाबरोबरच मोफ़त वायूप्रदूषण चाचणी रक्तदानाचा कार्यक्रमही आयो्जित करण्यात आला आहे.

युवकांच्या कर्तबगारीला आकार देणे हे `मनविसे’चे प्रमुख ध्येय . तरूण पिढीला दोष देत स्वत:ची शेखी मिरविण्यात काही प्रतिष्ठित नेते धन्यता मानतात म्हणूनच `मनविसे’ने तरूणांना एकत्र आणून त्यांच्या गुणांना संधी देणार्‍या उत्तोमोत्तम कार्यक्रमांची मालिका गुंफली.

महाराष्ट्राच्या उभारणीसाठी विधायक तरूणांचा संच हवाच होता, तो निर्माण करण्याचे धाडस `मनसे’ने केले.
तरूण वर्गाला विकासाच्या नवनवीन वाटा उपलब्ध करूण देण्यासाठी `मनविसे’ सातत्याने राबत आहे. त्या कार्यामागे प्रेरणा आहे तरूणांचे लाडके नेते `राजसाहेब ठाकरे’ यांची. `जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया’ या त्यांच्या एकाच वाक्याने युवकांची मने भारली. तमाम तरूण `मनसे’च्या झेंडयाखाली एकवटला.

मनसे ही अन्यायाविरूद्ध लढणारी विद्यार्थी संघटना आहे. अन्याय, अत्याचार, शैक्षणिक भ्रष्टाचार याविरूद्ध `मनविसे’ने आपली वज्रमुठ आवळली आहे. संघटना स्थापन झाल्यापासून अवघ्या दोनच वर्षात भल्याभल्यांना कापरे भरावे असा तिचा नावलौकीक पसरला आहे. `सज्जनांना हात आणि दुर्जनांना लाथ’ हे संघटनेचे ध्येय आहे `भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माथा’ ही संतांची शिकवण `मनविसे’ने अंगिकारली आहे.

संघटना आता आकार घेऊ लागली आहे. मार्गात येणारे अडथळे पार करीत सुसाट वेगाने जाणारे हे वादळ आता थांबणार नाही. निशाण फडकवीत जयघोष करीत हे वादळ पुढेच जाणार . तरूणांच्या लढवय्या राजसाहेबांनी घेतलेला महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा ध्यास पूर्ण होईपर्यंत लढतच राहणार . हाच आमचा व्रतनिचय आहे .
महाराष्ट्र नवनिर्माण सेना(मनसे) - पुणे विभाग : कार्यकारिणी

# राजसाहेब ठाकरे - संस्थापक अध्यक्श
# दिपक पायगुडे - सरचिटणिस,महाराष्ट्र राज्य - ९८२२३३७७७७
# अशोक मेहंदळे - प्रभारी, पिंपरी चिंचवड
# दिलीप कदम -संपर्क प्रमुख, पुणे जिल्हा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना(मनसे) - पुणे विभाग

* दिलीप बाटे - अध्यक्श पुणे जिल्हा - ९८२२०४०३५५
* सुधीर पाटसकर - अध्यक्श पुणे जिल्हा
* रविंद्र गारूडकर - उपाध्याक्श, भोर-मुळशी-वेल्हा विभाग - ९८२३०७१८०९
* मकरंद पाटे - उपाध्याक्श, जुन्नर
* अभय वाडेकर - उपाध्याक्श, खेड
* किशोर माधोळकर - उपाध्याक्श, दॊंड
* रामभाऊ काळे - उपाध्याक्श,इंदापूर
* दिलीप जगदाळे - उपाध्याक्श,बारामती
* हेमचंद्र मोरे - उपाध्याक्श,पुरंदर
* अनिल मते - उपाध्याक्श,खडकवासला
* राजाभाऊ पिंजण - उपाध्याक्श, मावळ
* बाळा शेडगे - शिक्शण मंडळ सदस्य
* प्रकाश ढोरे - अध्यक्श, पुणे शहर
* मनोज साळूंखे - अध्यक्श, पिंपरी चिंचवड

पुणे मनपा विद्यमान नगरसेवक

* रविंद्र धंगेकर - गटनेते
* किशोर शिंदे - ९८२३११९९९२
* राजेंद्र एंडल
* राजाभाऊ गोरडे
* वसंत मोरे
* राजू बराटे
* छायाताई गदादे

http://www.indianexpress.com/news/a-year-after-mns-attacks-cops-still-to-act-a.../419486/

Mumbai: Exactly a year ago, Raj Thackeray’s Maharashtra Navnirman Sena took to the streets of Mumbai, launching a virulent campaign against migrants from north India. Days after his men assaulted taxi drivers and vendors from UP and Bihar, Thackeray was arrested, booked for instigating riots, among other things, and freed on bail.

But the Maharashtra Government is yet to allow the police to chargesheet Thackeray in that case or three others filed against him later last year when the MNS continued to run amok. The outfit has a total of 84 cases registered against it across the country during this period and Thackeray’s name finds mention in 55 of those, including the four where he is the accused.

The Mumbai Police blames the unwarranted delay on the state Home Department, saying they are yet to get the necessary permission to chargesheet Thackeray.

“We applied for sanction as early as May last year. Nine months down the line and despite several reminders, the state government is yet to respond to our letter,” said R M Vatkar, DCP of Mumbai Police’s Zone 7 division who is heading the investigations.

“Without sanction, police cannot go ahead as all three major sections used against Thackeray need prior sanction from the Home Department,” he said.

When he was finally arrested for the first time on February 13, Thackeray was booked under Sections 153 (consciously provocating with intent to cause riot), 153 A (promoting enmity between groups on the basis of places of birth, residence etc), 153 B (assertions prejudicial to national integration) and 117 (abetting the commission of any offence by the public) of the Indian Penal Code. If convicted, he could be jailed for up to three years.

Home Department officials refused to speak on record. But one senior state government official, speaking on condition of anonymity, said it was unlikely Thackeray would ever be chargesheeted. Instead, the police might be asked to convert the cases into “A Summary”, he said, referring to a legal classification which means the case is true but undetected and ultimately closed.

RANCHI: Jharkhand Governor Syed Sibtey Razi on Saturday gave approval for prosecution of Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray
under Section 295(A) of the IPC for his remarks intended to hurt religious feelings of north Indians.

A case can be instituted under Section 295(A) only after formal approval by the state government. The Section deals with deliberate and malicious acts, intended to outrage religious feelings of any class by insulting its religion or religious beliefs.

The MNS chief had spewed venom against north Indians and the Chhath festival at a function in Mumbai on January 31, 2008.

Rajbhavan PRO S N Jha said the governor gave his assent to a petition pending against Thackeray. The petition had been submitted by Jamshedpur-based advocate Hameed Raza Khan through the East Singhbhum deputy commissioner.

In February 2008, Khan had filed a complaint case against Thackeray in a Jamshedpur court. On September 19, 2008, Jharkhand HC quashed proceedings against Thackeray under 295(A) since the petitioner had not got approval from the state government by then.

http://timesofindia.indiatimes.com/Cities/Patna/Razi-assent-on-prosecution-against-Raj/articleshow/4130822.cms

मनविसेचा विद्यापीठाला दस का दम
- म. टा. प्रतिनिधी

परीक्षांचे निकाल वेळेवर का लागत नाहीत... परीक्षा विभागातून पेपर गहाळ होण्याचे प्रकार समोर आल्यावर सुरक्षेसाठी काय उपाय केले... कामकाजाचे परीपत्रक मराठीत का नाही... मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना पडणारे असे १० प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण विद्याथीर् सेनेने प्रतिनिधिक स्वरूपात विद्यापीठ प्रशासनाला विचारले आहेत.

विद्यापीठाचा कारभार पाहता विद्यार्थ्यांच्या मनात असे प्रश्न पडणे साहजिकच आहे. तमाम विद्यार्थ्यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी विद्यापीठाला 'दस का दम' भरला असल्याचे मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी सांगितले. हा गैरकारभार चव्हाट्यावर आणल्यामुळे विद्यापीठ मनविसेच्या सदस्यांना जाणूनबुजून त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. फार्मसीच्या अंतिम वर्षात शिकणारा दुष्यंतसिंह जाडेजा सर्व पेपरना हजर असूनही तो एका विषयात गैरहजर असल्याचे निकालपत्रात लिहिल्याबद्दल मनविसेचे पदाधिकारी परशुराम तपासे यांनी परीक्षा नियंत्रक विलास शिंदे यांच्याकडे विचारणा केली. शिंदे यांनी प्रश्नांची उत्तरे देण्याएवजी तपासे यांना खोट्या आरोपात अडकवले, असे नमूद करून, मनविसेविषयी आकस ठेवण्याऐवजी विद्यापीठाने कारभारात सुधारणा करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

PUNE: Maharashtra Navnirman Sena chief Raj Thackeray on Friday announced that his party would contest maximum number of seats from Maharashtra in
the forthcoming Lok Sabha polls.

Thackeray was speaking to reporters after inaugurating the party office in Narayan Peth. "The process of discussions about the Lok Sabha elections has started and we have sought reports from all constituencies in the state. After this process is completed we will announce our candidates," said Thackeray.

He added that the migration of out-of-state people will not be the poll plank of the MNS. However Thackeray said that whatever agitations the MNS had launched in recent times were appropriate. "What should one do if submitting memorandums and demands are not working?" asked Thackeray. He claimed that the MNS had not made any demand that was against the law.

He also castigated Maharashtra's DGP A N Roy whose appointment was quashed by the Bombay high court on Thursday. "Along with the ministers who resigned from their posts after the Mumbai attack, Roy should also take responsibility. However, no one has demanded his resignation" said Raj.

He came down heavily on NCP's recent step to induct criminals in the party, saying that the NCP was not setting a good example in politics. Thackeray also criticised the Samajwadi Party for announcing Sanjay Dutt's candidature for the Lok Sabha polls. "Once he is proved guilty, why should any party give him Lok Sabha candidature?"

MNS local leadership had no answer when reporters asked why the party had not taken any stand over the recent incident in which armed men had allegedly prevented people from entering the PMC's tender cell. When Thackeray looked at local leaders for an answer, former MLA Deepak Paigude said that he had been unaware of the issue as he was busy at party training sessions.


http://timesofindia.indiatimes.com/Pune/MNS_will_contest_maximum_LS_seats/articleshow/4090480.cms

http://indiatoday.digitaltoday.in/index.php?option=com_content&task=view&id=29411§ionid=4&issueid=93&Itemid=1
Raj Thackeray’s men are playing spoilsport again. This time around the Maharashtra Navnirman Sena (MNS) has decided to disrupt the screening of Shah Rukh Khan’s new release Billu.
Over 500 MNS workers protested outside Kalpana theatre at Kurla demanding the deletion of the song Marjani Marjani from the screenings of Shah Rukh Khan’s latest film Billu. The workers have decided to take up cudgels on behalf of the entire Muslim universe and are objecting to the use of certain words in the song featuring Khan and Kareena Kapoor.
“We are fighting for the rights of Muslims all over the world. The song has hurt the sentiments of Muslims who truly believe in Prophet Mohammed,” says Chintoo Sheikh, Secretary MNS Mahtuk Sena.
The party workers first approached officials from Kurla police station and placed their demands before them, prior to which they wrote letters to the censor board, Irrfan Khan, Shahrukh Khan and various police stations across the city. The fact that SRK could not make time to meet the MNS workers before his surgery has made matters worse for the film.
The workers have issued a three-day ultimatum to the production asking them to withdraw the song from theatre screenings all over India. The workers were waiting for the actor to come back from London and hold talks with him regarding the issue. “We have spoken to the actor and are hoping that the song will be withdrawn from theatres across the country by evening,” informs Sheikh.
According to the workers, the words 'rab ke hazoor mein kasmein bhi khaali li, duniya ki oni boni kasmein nibhadi' insult the works of Prophet Mohammed, the messenger of god. “How can they undermine the work of Mohammed by calling the world a small place,” says Sheikh.

The party obviously wasn’t feeling offended by the song while it was being heavily promoted on leading channels months before the film’s release. The film, which released on Friday 13, has been running into controversy for a while now, starting from hair dressing salons across Mumbai protesting against the usage of the word ‘Barber’ to Islamic groups expressing their displeasure against the film’s Marjani song . It seems SRK’s woes don’t seem to end, be it miscreants throwing bottles with inflammable substances in it to protestors, he has more than his fair share of troubles apart from an ailing shoulder.

‘ राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हा गुंडांचा पक्ष असून त्यावर बंदी घाला ’ , अशी मागणी समाजवादी पार्टीच्या अबू असीम आझमी यांनी मोठ्या तावातावाने केली खरी, पण त्याचवेळी त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसला होता, सोलापुरातील कुख्यात गुन्हेगार एम. डी. शेख...दंगल माजवणे, खून, फसवणूक, असे कितीतरी गुन्हे या शेखवर दाखल आहेत. त्यामुळे लोकांना शहाणपण शिकवण्याचा प्रकार आझमींना चांगलाच नडणार आहे.
राज ठाकरे आणि अबू आझमी यांच्यातला ‘ पंगा ’ सर्वश्रुत आहे. काठ्या वाटणं, तलवारी वाटणं, आझमगडहून माणसं बोलावणं, त्या माणसांच्या तंगड्या तोडणं, अशी शाब्दिक चकमक त्यांच्यात चांगलीच रंगली होती. राज यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारवर अजूनही हल्लाबोल सुरूच ठेवलाय, पण अबू आझमी मात्र मधला बराच काळ शांत होते. आता लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यावर त्यांनी पुन्हा राज यांना लक्ष्य करायचं ठरवलंय. तसेच काहीसे संकेत त्यांनी आज पुण्यात दिले, पण हा डाव त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे.
सविस्तर वृत्त लवकरच...
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4145132.cms

मी माघार घ्यायला शिकलोय
पिउन तुझ्या आठवानिना
या डोळ्यातल्या आश्रुना
जागा देऊन शकलोय

मी माघार घ्यायला शिकलोय
ह्रुदयाचे झाले तुकडे
प्रेमाच्या वलवंटात इकडे
ते वेचायला कंटाळलोय

मी माघार घ्यायला शिकलोय
हजारदा येउदे समुद्र लाटा
त्याचीच एक झालोय छटा
कण कण आता विराघळलोय

मी माघार घ्यायला शिकलोय
झगडत नहीं कलोकाशी
स्वतहाला त्याच्या कुशी
सामावून जायला निघालोय

मी माघार घ्यायला शिकलोय
तोडून आनायाचे होते तारे
आकाश झाले रीते सारे
एक टक बघत बसलोय


मी माघार घ्यायला शिकलोय
सारीपाट हा जीवनाचा
कस काय मोडायचा
आठवनिना तुझ्या मुकलोय

मी माघार घ्यायला शिकलोय.........

--------- @/\/\it

आठवण माझी कधीतरी येईलच तुला,
तु कदाचीत रडशीलही,
हात तुझे जुळवुन ठेव तु,
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील,
जो थांबला तुझ्या हातावर,
नीट बघ त्याच्याकडे,
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल.....
माझ्या आठवणी एखदयाला सांगताना,
तु कदाचीत हसशीलही,
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता,
नीट वापर त्याला,
अडखळलेला तो शब्द मीच असेल.....
कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला,
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील,
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं,
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल.....
कधी जर सुटला बेधुंद गार वारा,
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील,
मध्येच स्पर्शली तुला जर उबदार प्रेमळ झुळुक,
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल.

माझी नोकरी माला सोडावी लागली कारण?
माला सांगण्यात आल की चेन्नैला जा, आधी ज़रा विरोध केला पण तयार झालो जाण्यासाठी परन्तु माला काय विचारण्यात आल माहीत आहे? माला तमिल येत का? कारण तिकडे हिंदी, इंग्रजी बोलत नाही आणि मला भाषा येत आसेल तर मी तिकडे जाऊ शकतो.
सांगायच एकाच, माला नोकरी सोडावी लागली......
परन्तु महाराष्ट्रात बाहेरून येणार्या लोकांना हा प्रश्न विचला जातो का? की तुम्हाला मराठी बोलता येते का? नाही .......
राज साहेब खर बोलतात, सगले प्रान्त आपापली भाषा घट्टा धरून बसले आहेत, आपण मुर्खपणा करतो आहोत, ह्याची आपल्या येणार्या मराठी पिढीला किम्मत मोजावी लागणार. मराठी भाषा येत्या २० ते ५० वर्षात मरण पावणार, भाषा संपली म्हणजे संस्कृति संपली, मराठी धर्म संपला.

आज आपण आपल्या राज्यात उपेक्षित आहोत परन्तु ते जाणवत नाही पण लवकरच सर्व मराठी जनतेला नक्कीच जाणवेल, आज माला ह्याचा अनुभव झालाय, राग येतो पण काही करू शकत नाही. आई भवानी ह्या साठी सगल्या मराठी जनतेला कधी एकत्र आणेल तिलाच माहीत.

जय महाराष्ट्र!!!!!!