मनातल्या भावना परखडपणे,
मी सुध्दा चारोळीतून व्यक्त करतो.
पहिल्या दोन ओळी पटकन होतात,
उरलेल्या दोघींसाठी खटाटोप पुरतो.
अमोल भारंबे (२००८).

Type rest of post here

0 comments

Post a Comment